कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. एक शुभ्र चांदणी ढगाळ लपली ०००. चाणाक्ष नजरेनं तिला क्षणात हेरली ०००. मनानं तर घेतला होता तिचाच ध्यास ०००. स्वप्नातील स्वप्न असाव ०००. पण होतं ते वास्तव ते ०००. दिवस रात्रीची रात्रीची अनेक वळणे ०००. अन अचानक जाग आली ०००. पहाट होती वसंतातली ०००. ती आली होती जणू परीच्या पावलांनी ०००. अंगणात उतरली हाताच्या आधारानि ०००. मखमली तिच्या हाताचा स्पर्श ०००. रोमरोमातून जागला प्रीतीचा प्रणइ हर्ष०००. असा कितीतरी वेळ ००हाती होता हात ०००. शब्द होते मुके ००काळ होता शून्य ००. आवाज न काही ००. रात्र संपता संपता क्षितिजावर पहाट झाली ०००. नाजूक साजूक चांदण्या सर्व मावळल्या ०००. शुभ्र चांदणी उरली ०००. आणि पाहता पाहता तीही निघाली ००. हळुवार हात सोडवून पुढे ढगात जातच राहिली ०००. मधूनच पाही वळून मोठ्या पांडूरक्या ढगाच्या आडून ०००. वळणा वळणात झाली दिसेनाशी ००. हृदय माझं घेऊन गेली स्वतः पाशी ००. दिवस रात्रीची उरली आहेत वळणे ०००. क्षितिजा पर्यंत ००. प्रतीक्षा करत आहे आजही मी०००. करत राहीन ०००.जीवात जीव आहे तो पर्यंत०००. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक २० एप्रिल २००२.
...
Read full text